दिसत काहीच नाही... घडतही नसतं काही... असते ती फक्त जाणीव... मनाच्या कोपऱ्यात.... खूप खूप आत जाणवत राहणारी.... अंधाराच्या भयाण पोकळीत लपलेली... ध्यानी मनी नसताना ती उफाळून वर येते.... मग कुणाच्याच हातात काही राहत नाही... घडत राहणार्या नाट्याचे आपण फक्त साक्षीदार असतो... घडणारं घडतंच... नंतर आपण त्याला नावं देत राहतो... मंगल... अमंगल... शुभ... अशुभ..
दिसत काहीच नाही... घडतही नसतं काही... असते ती फक्त जाणीव... मनाच्या कोपऱ्यात.... खूप खूप आत जाणवत राहणारी.... अंधाराच्या भयाण पोकळीत लपलेली... ध्यानी मनी नसताना ती उफाळून वर येते.... मग कुणाच्याच हातात काही राहत नाही... घडत राहणार्या नाट्याचे आपण फक्त साक्षीदार असतो... घडणारं घडतंच... नंतर आपण त्याला नावं देत राहतो... मंगल... अमंगल... शुभ... अशुभ..