तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये, अशीच ' प्रस्थापितां'ची इच्छा होती. त्याच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार होती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती.
पिढ्यान पिढ्या जोपासलेला त्यांचा दंभ आबाधित राहणार होता. मात्र, तसं घडणार नव्हतं!
' सत्य काही काळ दडपता येतं... सर्व काळ नाही' या सार्वकालिक नियमानं, सत्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या ' प्रस्थापितां' च्या हडकंपाची कहाणी...
असूरवेद
तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये, अशीच ' प्रस्थापितां'ची इच्छा होती. त्याच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार होती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती.
पिढ्यान पिढ्या जोपासलेला त्यांचा दंभ आबाधित राहणार होता. मात्र, तसं घडणार नव्हतं!
' सत्य काही काळ दडपता येतं... सर्व काळ नाही' या सार्वकालिक नियमानं, सत्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या ' प्रस्थापितां' च्या हडकंपाची कहाणी...
असूरवेद