"खरंतर ती वेळ श्रीच्या आयुष्यातून निघून जात होती... पण ती जात होती... मनाच्या मृदु पायघडीवर पाऊलखुणा उमटवत... तो अस्वस्थ झाला, त्याला कळेचना ती अशी का जात आहे?
तिला थांबविण्यासाठी म्हणून त्याने हात पुढे केला, पण... पण त्याच हातावर तिने काही आठवणी ठेवल्या आणि ती निघून गेली अगदी कायमची... ही कहानी आहे प्राजक्ता, कादंबरी, श्री, सतिश आणि राहुल या मित्रांची, त्या इंजिनियरिंग कॉलेजची, काळाच्या ओघात मागे राहिलेल्या त्या आठवणींची..."
"खरंतर ती वेळ श्रीच्या आयुष्यातून निघून जात होती... पण ती जात होती... मनाच्या मृदु पायघडीवर पाऊलखुणा उमटवत... तो अस्वस्थ झाला, त्याला कळेचना ती अशी का जात आहे?
तिला थांबविण्यासाठी म्हणून त्याने हात पुढे केला, पण... पण त्याच हातावर तिने काही आठवणी ठेवल्या आणि ती निघून गेली अगदी कायमची... ही कहानी आहे प्राजक्ता, कादंबरी, श्री, सतिश आणि राहुल या मित्रांची, त्या इंजिनियरिंग कॉलेजची, काळाच्या ओघात मागे राहिलेल्या त्या आठवणींची..."