`तस्वीर', `उत्क्रांती', `स्वान्त सुखाय' या कथासंग्रहांनंतर आणि `पायरव' या काव्यसंग्रहानंतर ज्योती कानेटकर यांचा `आपले आपण' हा नवा कथासंग्रह. स्त्रीविश्वाभोवती फिरणारं आणि त्याविषयी खोलवर विचार करणारं त्यांचं लिखाण या संग्रहात आत्मचिंतनात्मक होताना दिसतं. म्हणूनच आजच्या धावत्या, दमछाक करणाऱ्या जगात संवदेनशील वाचकाला अंतर्मुख करून, क्षणभराची वैचारिक विश्रांती आणि विराम हा संग्रह देऊ शकेल हे विशेष.
`तस्वीर', `उत्क्रांती', `स्वान्त सुखाय' या कथासंग्रहांनंतर आणि `पायरव' या काव्यसंग्रहानंतर ज्योती कानेटकर यांचा `आपले आपण' हा नवा कथासंग्रह. स्त्रीविश्वाभोवती फिरणारं आणि त्याविषयी खोलवर विचार करणारं त्यांचं लिखाण या संग्रहात आत्मचिंतनात्मक होताना दिसतं. म्हणूनच आजच्या धावत्या, दमछाक करणाऱ्या जगात संवदेनशील वाचकाला अंतर्मुख करून, क्षणभराची वैचारिक विश्रांती आणि विराम हा संग्रह देऊ शकेल हे विशेष.